tag:blogger.com,1999:blog-5831046300530363737.post2417474443286330678..comments2024-01-21T05:31:46.734-08:00Comments on Rajesh Khadke - राजेश खडके बॉल्ग्स: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बरोबरही ब्राह्मण होते मग नेमका विरोध कशाला....? छत्रपती शिवराय – शंभूराजे – उमाजी नाईक – महात्मा ज्योतिबा फुले - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यावस्थेकडून हत्याच...! rajeshkhadkehttp://www.blogger.com/profile/08917219182806084804noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-5831046300530363737.post-37699610853951752302019-01-08T05:15:24.634-08:002019-01-08T05:15:24.634-08:00भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले म्हण...भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपण सर्व भारतीय १५ ऑगस्ट हा दिवस सणासारखा साजरा करतो पण आजकाल भारत ज्या दिवशी संपूर्ण पारतंत्र्यात गेला तो दिवस म्हणजे एक जानेवारी १८१८ हा दिवस सुद्धा काही जण सणासारखा साजरा करू लागले आहेत जो स्तंभ संपूर्ण भारत पारतंत्र्यात गेला म्हणून इंग्रजांनी उभा केला आहे त्या स्तंभाला अभिवादन करायला लाखोंची गर्दी काय होते आणि स्वतंत्र भारतातील सरकार त्या लोकांना सुविधा काय पुरवितात सारेच अतर्क्य आहे <br />आपला देश गुलामगिरीत गेला म्हणून जल्लोष करणारे लोक आणि त्या प्रतीकाला अभिवादन करणारे लोक पाहून सर्व जगातील लोक लोक यांच्या गुलामी वृत्तीला हसत असतील आक्रमण करून जिंकायला हि जमीन किती भुसभुशीत आहे हे त्यांना पटले असेल जय देशद्रोह जय गुलामगिरी<br />J. Ganeshanhttps://www.blogger.com/profile/04444952992783340512noreply@blogger.com