Monday, September 23, 2019
कसबा विधानसभा मतदार संघात VBA चाच उमेदवार विजयी होणार...सक्षम उमेदवार देण्यास भाजप असक्षम…! राजेश खडके
कसबा विधानसभा मतदार संघात संघाचे कार्यालय म्हणजे मोतीबाग आहे...आणि या मोतीबागेची पकड या मतदार संघात मजबूत रहावी म्हणून संघ कार्यकर्त्यानी नेहमी विधानसभेच्या गिरीष बापट यांना मजबूत करण्याचे कार्य केले आहे.या संघ कार्यकर्त्यानी टिळक घराणे कधीही या मतदार संघात उभे राहू दिलेले नाही.याचाच फायदा घेत गिरीष बापट यांनी स्वत: विरोधात कधीही प्रतिस्पर्धी उभा राहू दिलेला नाही...आणि याचाच परिपाक म्हणून गिरीश बापट खासदार झालेनंतर भाजपाला सक्षम असा उमेदवार आजच्या परिस्थितीत देता येईना.कॉंग्रेसची परिस्थिती जर पाहिली तर फारच भयानक परिस्थिती झालेली आहे.२०१४ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असे दोन्ही पक्ष वेगळे वेगळे निवडणूक लढल्यामुळे मतांचे विभाजन झाले आणि राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांनी १० हजार मते खाल्यामुळे मतांचे विभाजन होऊन कॉंग्रेच्या रोहित टिळक यांचा पराभव होऊन गिरीष बापट निवडून आले.नंतरच्या काळात कॉंग्रेसचे उमेदवार रोहित टिळक आजच्या परिस्थितीत बलात्कारच्या केसमध्ये गुंतले आहेत.तसेच अपक्ष नगरसेवक रवींद्र धंगेकर कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत त्यांना कॉंग्रेस मधून उमेदवारी मिळणार नाही याची शाश्वती झाल्यामुळे ते कॉंग्रेस कडून उमेदवारी लढण्यास इच्छुक आहे असे म्हणता येणार नाही.परंतु यांची लोकप्रियता कमी करण्याचे काम गेल्या २-३ वर्षात झालेले आहे त्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे मला वाटत नाही.त्यातच कॉंग्रेस हा निष्ठावंतांचा पक्ष असल्याचे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण पुणेशहराने पाहिले आहे. पुणेस्टेशनचे नगरसेवक अरविंद शिंदे यांची निष्ठा कमी पडल्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली नाही.ती उमेदवारी भाजपा उमेदवार गिरीष बापट यांचे मित्र मोहन जोशी यांना दिली गेली होती आणि त्यांची निष्ठा साऱ्या पुणेशहराने पाहिली आहे.त्यामुळे कसबा विधानसभा मतदार संघातून मला उमेदवारी मिळावी म्हणून निष्ठावान काँग्रेसी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी दिल्लीला हजेरी लावलेली आहे.त्यामुळे ते उमेदवारी आणतील यात काही शंका असायचे कारण नाही असे मला वाटते.परंतु ते मतदार संघाच्या बाहेरचे आहेत आणि त्यांची पकड या मतदार संघात नाही याची चर्चा जोरदार असताना कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचे आणि त्यांचे संबध चांगले आहे असे वाटत नाही.त्यामुळे या मतदार संघात दलितांची मते ते अरविंद शिंदे यांना ते मिळवून देतील असे वाटत नाही.आपल्याला प्रतिस्पर्धी नको म्हणून गिरीष बापट यांनी मनपा निवडणुकीत भाजपाचे गणेश बिडकर यांना निवडून आणण्यात अयशस्वी झाले आहेत.त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद मिळविण्यासाठी गणेश बिडकर यांना महापलिका भाजपा कार्यालयात हाणामारी करावी लागली असल्याचे साऱ्या शहराने पाहिले आहे.त्यामुळे याचाच फायदा घेऊन खासदार गिरीष बापट कसबा विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीच्या रिंगणात आपल्या घरातला व्यक्ती उतरू पहात आहे.परंतु विधानसभेच्या राजकारणात तो व्यक्ती चालू शकत नाही अशी भाजपाच्या नेत्यांची धारणा झालेली आहे.त्यामुळे कॉंग्रेसकडे आणि भाजपाकडे सक्षम असा उमेदवार नसल्याच्या चर्चानी उधाण मांडले आहे.यातच आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी स्वराज्यातील अलुतेदार यांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे.हा मतदार संघ डायरेक्ट स्वराज्याला जुडत असल्यामुळे आणि शिव-फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा मतदार संघ असल्यामुळे इथला कुंभी,साळी, माळी,कोळी, कुंभार,भोई,तांबट,काची,दलित,मुस्लीम,रामोशी अशा समाजाची नाळ बांधली आहे. आणि त्यातच याच मतदार संघात स्वराज्याची लाल महालाच्या माध्यमातून पेरणी झालेली आहे.छत्रपती शिवरायांचे विचार पुर्नस्थापित करण्याचे कार्य करणारे महात्मा फुले यांचा प्रेरणा देणारी वाड्याच्या माध्यमातून समताभूमी उभी राहिलेली आहे.फुले-आंबेडकर यांच्या बरोबर काम करणारा ब्राह्मण समाज समाजवादी म्हणून तो आंबेडकरी विचारांच्या बाजूने उभा राहिलेला आहे.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या माध्यमातून याच मतदार संघात प्रबुध्द भारत या वृत्तपत्राचे कार्यालय ऐतिहासिक गायकवाड वाड्या समोर उभारून सर्वांची मुठ बांधण्याचे कार्य केले आहे.अशा या मतदार संघात २०१४ पासून मी कार्यरत आहे.२०१६ पासून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचा फॉलोअर्स म्हणून काम करीत आहे.त्यांचे विचार संपूर्ण समजात पोहचविण्यासाठी कार्य करीत आहे.अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीसाठी हा मतदार संघ अत्यंत मजबूत मतदार संघ म्हणून पुढे आलेला आहे.या मतदार संघातील खाचे खोसे आता मला महित झालेले आहेत.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने ह्या मतदार संघात मला उमेदवारी दिल्यास वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार निश्चितपणे निवडून येईल अशी मला खात्री आहे.
Monday, September 2, 2019
महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल शुक्रवारी वाजले. राज्यात १५ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात फटाके फुटणार आहेत. सत्तेत असलेल्या आघाडी सरकारला जनता पुन्हा एकदा संधी देणार की महायुतीच्या पारड्यात आपले दान टाकणार, हे महिन्याभरातच कळेल. महाराष्ट्रात एकूण २८८ मतदारसंघ असून त्यापैकी २९ मतदारसंघ अनुसूचित जाती आणि २५ मतदारसंघ अनुसूचित जमाती जागांसाठी राखीव आहेत.
1 – अक्कलकुवा (एसटी) (नंदूरबार जिल्हा) (नंदूरबार लोकसभा ) के.सी.पडवी (कॉंग्रेस) - अशोक तडवी (VBA)
2 – शहादा एसटी) (नंदूरबार जिल्हा) (नंदूरबार लोकसभा )पद्माकर विजयसिंग वाळवी (कॉंग्रेस)
3 – नंदुरबार (एसटी) (नंदूरबार जिल्हा)(नंदूरबार लोकसभा ) - दीपा दळवी (VBA)
4 – नवापूर (नंदूरबार जिल्हा)(नंदूरबार लोकसभा ) श्रीरीश नाईक (कॉंग्रेस) - गावित जगत हरजी (VBA)
5 – साक्री (धुळे जिल्हा) (नंदूरबार लोकसभा ) = माळचे यशवंत देवमन (VBA)
6 – धुळे ग्रामीण (धुळे जिल्हा) (धुळे लोकसभा )
7 – धुळे शहर (धुळे जिल्हा) (धुळे लोकसभा ) - मोहम्मद युसुफ अब्दुल हमीद मुल्ला (MIM) - इमान शेख ईसाल (VBA)
8 – सिंदखेडा (धुळे जिल्हा) (धुळे लोकसभा ) - नामदेव देविदास येवले (VBA)
9 – शिरपूर (नंदूरबार लोकसभा ) (नंदुरबार लोकसभा) - प्रा.मोतीलाल सोनावणे (VBA)
10 – चोपडा (जळगाव जिल्हा) (रावेर लोकसभा) - अरुण संजय बाविस्कर (VBA)
11 – रावेर (जळगाव जिल्हा) (रावेर लोकसभा) - विवेक देविदास ठाकरे (MIM) श्रीरीश चौधरी (कॉंग्रेस) - हाजी सय्यद मुश्ताक सय्यद कमरुद्दिन (VBA)
12 – भुसावळ (जळगाव जिल्हा) (रावेर लोकसभा) प्रा.सुनील दादा सरवदे (VBA)
13 – जळगाव शहर (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा) - शेख शफी अब्दुल नबी शेख (VBA)
14 – जळगाव ग्रामीण (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा) उत्तम पंडित सपकाळे (VBA)
15 – अमळनेर (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा) श्रावण धर्मां वंजारी (VBA)
16 – एरंडोल (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा) गोविंद एकनाथ शिरोळे (VBA)
17 – चाळीसगाव (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा)Mमोरसिंग गोपा राठोड (VBA)
18 – पाचोरा (जळगाव जिल्हा) (जळगाव लोकसभा) नरेश पंडित पाटील (VBA)
19 – जामनेर (जळगाव जिल्हा) (रावेर लोकसभा )Sसुमित चव्हाण (VBA)
20 – मुक्ताईनगर (जळगाव जिल्हा) (रावेर लोकसभा)
21 – मलकापूर (बुलढाणा जिल्हा) (रावेर लोकसभा) नितीन नांदूरकर (VBA)
22 – बुलढाणा (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा ) हर्षवर्धन सपकाळ (कॉंग्रेस) - तेजल शरद काळे (VBA)
23 – चिखली (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा ) अशोक सुराडकर (VBA)
24 – सिंदखेडराजा (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा ) सविता शिवाजी मुंडे (VBA)
25 – मेहकर (एससी) (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा )अनंत वानखेडे (कॉंग्रेस)
26 – खामगाव (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा ) हार्ड वत्स्कार (VBA)
27 – जळगाव(जामोद) (बुलढाणा जिल्हा) (बुलढाणा लोकसभा ) शरद शिवाजी बनकर (VBA)
28 – अकोट (अकोला जिल्हा) (अकोला लोकसभा)
29 – बाळापूर (अकोला जिल्हा) (अकोला लोकसभा) धैर्यवान पुंडकर (VBA)
30 – अकोला पश्चिम (अकोला जिल्हा) (अकोला लोकसभा) इम्रान पंजांनी (VBA)
31 – अकोला पूर्व (अकोला जिल्हा) (अकोला लोकसभा) हरिभाऊ भदे (VBA)
32 – मुर्तिजापूर (अकोला जिल्हा) (अकोला लोकसभा)
33 – रिसोड (वासिम जिल्हा) (अकोला लोकसभा) अमित झनक (कॉंग्रेस) - दिलीप जाधव (VBA)
34 – वाशिम (वासिम जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा)
35 – कारंजा (वासिम जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा) राम चव्हाण (VBA)
36 – धामणगाव रेल्वे (वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा ) वीरेंद्र जगताप (कॉंग्रेस) - निलेश विश्वकर्मा (VBA)
37 – बडनेरा (अमरावती जिल्हा ) (अमरावती लोकसभा ) प्रमोद इंगळे (VBA)
38 – अमरावती (अमरावती जिल्हा ) (अमरावती लोकसभा ) आलीम वाहिद पटेल (VBA)
39 – तिवसा (अमरावती जिल्हा ) यशोमती ठाकूर (कॉंग्रेस) (अमरावती लोकसभा ) - दीपक देवराव सरदार (VBA)
40 – दर्यापूर (अमरावती जिल्हा ) (अमरावती लोकसभा )रेखा साहेबराव वाकपांजर (VBA)
41 – मेळघाट (अमरावती जिल्हा ) (अमरावती लोकसभा )
42 – अचलपूर (अमरावती जिल्हा ) (अमरावती लोकसभा ) नंदेश शेहशेराव आबाडकर (VBA)
43 – मोर्शी (वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा ) - नंदकिशोर कुयटे - भोई (VBA)
44 – आर्वी ( वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा )अमर काळे (कॉंग्रेस) - रुपचंद टोपले (VBA)
45 – देवळी ( वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा )रणजीत कांबळे (कॉंग्रेस) - सिध्दार्थ भोजराज डोईफोडे (VBA)
46 – हिंगणघाट ( वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा )
47 – वर्धा ( वर्धा जिल्हा ) (वर्धा लोकसभा ) आनंद उमाटे (VBA)
48 – काटोल (नागपूर जिल्हा) (रामटेक लोकसभा) दिनेश गुणवंत कुळे (VBA)
49 – सावनेर (नागपूर जिल्हा) सुनिल केदार (कॉंग्रेस)
50 – हिंगणा (नागपूर जिल्हा) (रामटेक लोकसभा)
51 – उमरेड (नागपूर जिल्हा) (रामटेक लोकसभा) रुक्षांदास बनसोडे (VBA)
52 – नागपूर दक्षिण-पश्चिम (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा )
53 – नागपूर दक्षिण (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा )
54 – नागपूर पूर्व (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा ) रोशन गान्धीराम साव (VBA)
55 – नागपूर मध्य (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा )
56 – नागपूर पश्चिम (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा ) अंबर मलिक (VBA)
57 – नागपूर उत्तर (एससी) (नागपूर जिल्हा) (नागपूर लोकसभा ) नितीन राउत (कॉंग्रेस) -विनय भांगे (VBA)
58 – कामठी (नागपूर जिल्हा) (रामटेक लोकसभा) राजेंद्र काकडे (VBA)
59 – रामटेक (नागपूर जिल्हा) (रामटेक लोकसभा) भोजराज बोर्डे (VBA)
60 – तुमसर (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा ) विजय शहारे (VBA)
61 – भंडारा (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा )नितीन बोरकर (VBA)
62 – साकोली (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा ) चन्द्रशेखर टेंबूर्णे (VBA)
63 – अर्जुनी मोरगाव (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा ) रिता लांजेवार (VBA)
64 – तिरोडा (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा ) संदीप राजकुमार पोमामे (VBA)
65 – गोंदिया (भंडारा जिल्हा) (भंडारा लोकसभा )
66 – आमगाव (गोंदिया जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा) सुभाष रामराजे (VBA)
67 – आरमोरी (गडचिरोली जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा)Rरमेश लालसाहेब कोरपा (VBA)
68 – गडचिरोली (गडचिरोली जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा) गोपाळ मगरे (VBA)
69 – अहेरी (गडचिरोली जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा) - लालसू नागोटी - माडिया (VBA)
70 – राजुरा (चंद्रपूर जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा ) गोदारू पाटील जुमनाके (VBA)
71 – चंद्रपूर (चंद्रपूर जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा )तथागत पेटकर (VBA)
72 – बल्लारपूर (चंद्रपूर जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा )
73 – ब्रम्हपुरी (चंद्रपूर जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा) चंद्रलाल मेश्राम - ढीवर (VBA) - विजय बडटीवार (कॉंग्रेस)
74 – चिमुर (चंद्रपूर जिल्हा) (गडचिरोळी चिमूर लोकसभा) - अरविंद सांडेकर -माना (VBA) - सतीश वानजुरकर (कॉंग्रेस)
75 – वरोरा (चंद्रपूर जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा ) -अड आमोद बावणे -ढीवर (VBA) - प्रतिभा धानोरकर (कॉंग्रेस)
76 – वणी (यवतमाळ जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा ) महेंद्र अमरचंद लोढा (VBA) 7
77 – राळेगांव (यवतमाळ जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा) - माधव कोहळे - गोवारी (VBA)
78 – यवतमाळ (यवतमाळ जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा) अनिल बाळासाहेब मांगुळकर (कॉंग्रेस) - योगेश पारवेकर (VBA)
79 – दिग्रस (यवतमाळ जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा) समिउल्ला खान (VBA)
80 – आर्णी (यवतमाळ जिल्हा) (चंद्रपूर लोकसभा ) निरजन मेश्राम (VBA)
81 – पुसद (यवतमाळ जिल्हा) (यवतमाळ वासिम लोकसभा) ज्ञानेश्वर बाले (VBA)
82 – उमरखेड (यवतमाळ जिल्हा) (हिंगोली लोकसभा ) विजय मानकर मून (VBA)
83 – किनवट (नांदेड जिल्हा) (हिंगोली लोकसभा ) हमराज उईके (VBA)
84 – हदगाव (नांदेड जिल्हा) (हिंगोली लोकसभा )
85 – भोकर (नांदेड जिल्हा) अशोक चव्हाण (कॉंग्रेस) नामदेव आईलवार (VBA)
86 – नांदेड उत्तर (नांदेड जिल्हा) (नांदेड लोकसभा ) - मोहम्मद फिरोज खान (MIM) - डी.पी.सावंत (कॉंग्रेस) - मुकुंद चावरे (VBA)
87 – नांदेड दक्षिण (नांदेड जिल्हा) (नांदेड लोकसभा ) फारूक अहमद इकबाल अहमद (VBA)
88 – लोह (नांदेड जिल्हा)(लातूर लोकसभा) विनोद वसंतराव पापीनवार (VBA)
89 – नायगाव (नांदेड जिल्हा) (नांदेड लोकसभा ) वसंतराव चव्हाण (कॉंग्रेस) मारुतीराव व्यंकटराव कवळे (VBA)
90 – देगलूर (एससी) (नांदेड लोकसभा ) (नांदेड जिल्हा) रावसाहेब आनंतपुरकर (कॉंग्रेस) - रामचंद्र गंगाराम भरांडे (VBA)
91 – मुखेड (नांदेड जिल्हा) (नांदेड लोकसभा )
92 – बसमत (हिंगोली जिल्हा) (हिंगोली लोकसभा ) शेख फरीद इम्तीयाक पटेल
93 – कळमनुरी (हिंगोली जिल्हा) (हिंगोली लोकसभा ) संतोष तारफे (कॉंग्रेस)
94 – हिंगोली (हिंगोली जिल्हा) (हिंगोली लोकसभा )
95 – जिंतूर (परभणी जिल्हा) (परभणी लोकसभा ) मनोहर रुस्तम वाकळे (VBA)
96 – परभणी (परभणी जिल्हा) (परभणी लोकसभा ) शेख मोहम्मद गौस (VBA)
97 – गंगाखेड (परभणी जिल्हा) (परभणी लोकसभा )करुणा बाळसाहेब कुड्गीर (VBA)
98 – पाथरी (परभणी जिल्हा) (परभणी लोकसभा ) सुरश वरपूडकर (कॉंग्रेस) विलास साहेबराव बाबर
99 – परतूर (जालना जिल्हा) (परभणी लोकसभा ) राजपालसिंग गारुसिंग राठोड (VBA)
100 – घनसावंगी (जालना जिल्हा) (परभणी लोकसभा )
101 – जालना (जालना जिल्हा) ( जालना लोकसभा ) अशोक रामराव खरात (VBA)
102 – बदनापूर (जालना जिल्हा) ( जालना लोकसभा )राजेंद्रNनामदेव मगरे (VBA)
103 – भोकरदन (जालना जिल्हा) ( जालना लोकसभा ) दीपक भीमराव बोराडे (VBA)
104 – सिलोड (औरंगाबाद जिल्हा) ( जालना लोकसभा ) दादाराव किसनराव वानखेडे (VBA)
105 –कन्नड (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा) अनिल चव्हाण (VBA)
106 – फुलंब्री (औरंगाबाद जिल्हा) ( जालना लोकसभा ) कल्याण काळे (कॉंग्रेस) - जगन्नाथ कचरू रेठे (VBA)
107 – औरंगाबाद मध्य (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा) अमित भुईगळ (VBA)
108 – औरंगाबाद पश्चिम (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा) विजय अंबादास चव्हाण (VBA)
109 – औरंगाबाद पूर्व (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा)
110 – पैठण (औरंगाबाद जिल्हा) ( जालना लोकसभा )Vविजय अंबादास चव्हाण (VBA)
111 – गंगापूर (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा) अंकुश बाबुराव काळवणे (VBA)
112 – विजापूर (औरंगाबाद जिल्हा) (औरंगाबाद लोकसभा) प्रमोद नांगरे पाटील (VBA)
113 – नांदगाव (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा)
114 – मालेगाव मध्य (नाशिक जिल्हा)- (धुळे लोकसभा ) मुक्ती मोहम्मद इस्माईल खलिक (MIM) - शेख असिफ शेख रशीद (कॉंग्रेस)
115 – मालेगाव बाह्य (नाशिक जिल्हा) (धुळे लोकसभा )
116 – बागलाण (नाशिक जिल्हा) (धुळे लोकसभा )
117 – कळवण (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा)
118 – चांदवड (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा)
119 – येवला (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा) सचिन अलगट (VBA)
120 – सिन्नर (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा )
121 – निफाड (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा)
122 – दिंडोरी (नाशिक जिल्हा) (दिंडोरी लोकसभा)
123 – नाशिक पूर्व (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा ) संतोष अशोख नाथ (VBA)
124 – नाशिक मध्य (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा ) संजय भारत साबळे (VBA)
125 – नाशिक पश्चिम (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा ) धोंडीराम एल कराड (VBA)
126 – देवळाली (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा ) गौतम वाघ (VBA)
127 – इगतपूरी (नाशिक जिल्हा) (नाशिक लोकसभा )
128 – डहाणू (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) शिवानंद काटेला (VBA)
129 – विक्रमगड (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) संतोष रामदास वाघ (VBA)
130 – पालघर (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) विजय गदग (VBA)
131 – बोईसर (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) राजेशसिंग मंगा कोळी (VBA)
132 – नालासोपारा (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) प्रवीण गायकवाड (VBA)
133 – वसई (पालघर जिल्हा) (पालघर लोकसभा ) शाहीन कमाल शेख (VBA)
134 – भिवंडी ग्रामीण (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा )स्वप्नां महादेव कोळी (VBA)
135 – शहापूर (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा )
136 – भिवंडी पश्चिम (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा ) मंगलदास म्हात्रे (VBA)
137 – भिवंडी पूर्व (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा ) उनील पाटील (VBA)
138 – कल्याण पश्चिम (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा ) अजय सावंत (VBA)
139 – मुरबाड (ठाणे जिल्हा) (भिवंडी लोकसभा )
140 – अंबरनाथ (एससी) (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा) रोहित साळवे (कॉंग्रेस) - जानु मानकर (VBA)
141 – उल्हासनगर (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा) राजनसिंग लभाना (VBA)
142 – कल्याण पूर्व (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा)
143 – डोंबिवली (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा)
144 – कल्याण ग्रामीण (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा)
145 – मीरा-भाईंदर (ठाणे जिल्हा) (ठाणे लोकसभा ) सय्यद हुसेन (कॉंग्रेस) - सलीम अब्बास खान (VBA)
146 – ओवळा-माजीवडा (ठाणे जिल्हा) (ठाणे लोकसभा )
147 – कोपरी-पाचपाखाडी (ठाणे जिल्हा) (ठाणे लोकसभा )
148 – ठाणे (ठाणे जिल्हा) (ठाणे लोकसभा ) उन्मेष बागवे (VBA)
149 – मुंब्रा-कळवा (ठाणे जिल्हा) (कल्याण लोकसभा) अनिल भगत (VBA)
15 – ऐरोली (ठाणे जिल्हा) (ठाणे लोकसभा ) प्रकाश ढोकणे (VBA)
151 – बेलापूर (मुंबई जिल्हा) (ठाणे लोकसभा )
152 – बोरीवली (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा ) निखील विनेरकर (VBA)
153 – दहिसर (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा )
154 – मागाठणे (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा )
155 – मुलुंड (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा )
156 – विक्रोळी (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा ) सिध्दार्थ भास्करराव मोकळे (VBA)
157 – भांडुप पश्चिम (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा ) सुरेश कोपरकर (कॉंग्रेस) - सतीश जयसिंग माने (VBA)
158 – जोगेश्वरी पूर्व (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा ) दिलबाग (VBA)
159 – दिंडोशी (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा ) मिलिंद भोळे (VBA)
160 – कांदिवली पूर्व (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा )
161 – चारकोप (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा ) मोरीस केणी (VBA)
162 – मालाड पश्चिम (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर लोकसभा ) सयीद सोहेल असगर रिझवी (VBA)
163 – गोरेगाव (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा )
164 – वर्सोवा (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा )
165 – अंधेरी पश्चिम (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा ) अशोक जाधव (कॉंग्रेस) - प्रकाश कोकरे (VBA)
166 – अंधेरी पूर्व (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा ) - आरिफ मौनुद्दिन शेख (MIM) - शरद यटम (VBA)
167 – विलेपार्ले (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा )
168 – चांदिवली (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा ) मोहम्मद असिफ नसीम खान (कॉंग्रेस) अब्दुल हसन आली हसन खान (VBA)
169 – घाटकोपर पश्चिम (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा ) जालिंदर सरोदे (VBA)
170 – घाटकोपर पूर्व (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा ) विकास पवार (VBA)
171 – मानखुर्द शिवाजीनगर (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर पूर्व लोकसभा ) मोहम्मद हफीज अकबल खान (VBA)
172 – अनुशक्ती नगर (मुंबई जिल्हा) - शाहवाज सर्फराज हुस्सेन शेख (MIM) - लालासाहेब लोमटे (VBA)
173 – चेंबुर (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा ) चंद्रकांत हंडोरे (कॉंग्रेस)
174 – कुर्ला (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा ) - रत्नाकर डावरे (MIM)
175 – कलिना (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा ) मनीषा जाधव (VBA)
176 – वांद्रे पूर्व (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा ) - मोहम्मद सलिम कुरेशी (MIM) - झीशान झियाउद्दीन सिद्धिकी (कॉंग्रेस) - शेख जावेद अहमद (VBA)
177 – वांद्रे पश्चिम (मुंबई जिल्हा) (मुंबई उत्तर मध्य लोकसभा )इम्तियाज जहागिरदार (VBA)
178 – धारावी (एस्सी) (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा ) वर्षा गायकवाड (कॉंग्रेस)
179 – सायन कोळीवाडा (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा ) गणेश यादव (कॉंग्रेस) - आमीर इंद्र्सी (VBA)
180 – वडाळा (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा ) लक्ष्मण पवार (VBA)
181 – माहिम (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा )
182 – वरळी (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा )
183 – शिवडी (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा )
184 – भायखळा (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा ) - वारीस पठाण (MIM)
185 – मलबार हिल (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा )
186 – मुंबादेवी (मुंबई जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा ) अमीन पटेल (कॉंग्रेस) -समशेरखान पठाण (VBA)
187 – कुलाबा (रायगड जिल्हा) (मुंबई दक्षिण लोकसभा ) अशोक जगताप (कॉंग्रेस) -जितेंद्र कांबळे (VBA)
188 – पनवेल (रायगड जिल्हा) (मावळ लोकसभा)
189 – कर्जत (रायगड जिल्हा) (मावळ लोकसभा)
190 – उरण (रायगड जिल्हा) (मावळ लोकसभा)
191 – पेण (रायगड जिल्हा) (रायगड लोकसभा)
192 – अलिबाग (रायगड जिल्हा) (रायगड लोकसभा) रविकांत येरेकर (VBA)
193 – श्रीवर्धन (रायगड जिल्हा) (रायगड लोकसभा) इर्शाद हुसेन खातीब (VBA)
194 – महाड (रायगड जिल्हा) (रायगड लोकसभा) माणिक जगताप (कॉंग्रेस) संजय अर्जुन घाग (VBA)
195 – जुन्नर (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा)
196 – आंबेगाव (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा) लक्ष्मण डामसे
197 – खेड आळंदी (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा) ह.भ.प. पांडुरंग एन शितोळे (VBA)
198 – शिरुर (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा) चंदन किशोर सोन्डेकर (VBA)
199 – दौंड (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा) दत्तात्रय ताम्हाणे (VBA)
200 – इंदापूर (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा)
201 – बारामती (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा) अविनाश गोफणे (VBA)
202 – पुरंदर (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा) संजय जगताप (कॉंग्रेस) - अतुल नांगरे पाटील (VBA)
203 – भोर (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा) संग्राम थोपटे (कॉंग्रेस) -
204 – मावळ (पुणे जिल्हा) (मावळ लोकसभा)
205 – चिंचवड (पुणे जिल्हा) (मावळ लोकसभा)
206 – पिपरी (पुणे जिल्हा) (मावळ लोकसभा) प्रवीण गायकवाड (VBA)
207 – भोसरी (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा) - शहानवाला शेख -छप्परबंद (VBA)
208 – वडगाव शेरी (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) - डॅनिअल लांडगे (MIM) - प्रवीण गायकवाड (VBA)
209 – शिवाजीनगर (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) - अनिल कुऱ्हाडे -वडार (VBA)
210 – कोथरुड (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) - दिपक शामदिरे - कैकाडी (VBA)
211 – खडकवासला (पुणे जिल्हा) (बारामती लोकसभा)
212 – पर्वती (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) ॠशिकेश नांगरे पाटील (VBA)
213 – हडपसर (पुणे जिल्हा) (शिरूर लोकसभा) घनशाम हाके (VBA)
214 – पुणे कॅन्टोन्मेंट (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) - हिना शफिक मोमीन (MIM) - रमेश बागवे (कॉंग्रेस) लक्ष्मण आरडे (VBA)
215 – कसबा पेठ (पुणे जिल्हा) (पुणे लोकसभा) - मिलिंद काची - राजपूत (VBA)
216 – अकोले (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा) दीपक यशवंत पधवे (VBA)
217 – संगमनेर (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा) विजय थोरात (कॉंग्रेस ) बापूसाहेब भागवत ताजने (VBA)
218 – शिर्डी (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा) विशाल कोलगे (VBA)
219 – कोपरगाव (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा) - अशोक गायकवाड - भिल्ल (VBA)
220 – श्रीरामपूर (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा)
221 – नेवासा (अहमदनगर जिल्हा) (शिर्डी लोकसभा)
222 – शेवगाव पाथर्डी (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा) - किसन चव्हाण - पारधी (VBA)
223 – राहुरी (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा) विजय तमनर (VBA)
224 – पारनेर (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा) दगडू रामजी शेडगे (VBA)
225 – अहमदनगर शहर (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा) किरण काळे (VBA)
226 – श्रीगोंदा (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा)Mम्चीन्द्र पांडुरंग सुपेकर (VBA)
227 – कर्जत जामखेड (अहमदनगर जिल्हा) (अहमदनगर लोकसभा) - अरुण जाधव =कोल्हाटी (VBA) रोहित पवार (राष्ट्रवादी)
228 – गेवराई (बीड जिल्हा) (बीड लोकसभा ) विष्णू भगवानराव देवकाते (VBA)
229 – माजलगाव (बीड जिल्हा) (बीड लोकसभा ) रविकांत अंबादास राठोड (VBA)
230 – बीड (बीड जिल्हा) (बीड लोकसभा ) अशोक सुखदेव हिंगे (VBA)
231 – आष्टी (बीड जिल्हा) (बीड लोकसभा ) नामदेव सुग्रीव सानप (VBA)
232 – केज (बीड जिल्हा) (बीड लोकसभा )अजिंक्य चांदणे (VBA)
233 – परळी (बीड जिल्हा) (बीड लोकसभा ) भीमराव सातपुते (VBA)
234 – लातूर ग्रामीण (लातूर जिल्हा) (लातूर लोकसभा ) मंचकराव ढोणे (VBA)
235 – लातूर शहर (लातूर जिल्हा) (लातूर लोकसभा )- मणियार राजासाब -मणियार (VBA) - अमित देशमुख (कॉंग्रेस)
236 – अहमदपूर (लातूर जिल्हा) (लातूर लोकसभा )
237 – उदगीर (लातूर जिल्हा) (लातूर लोकसभा ) सुशीलLलक्ष्मण कांबळे (VBA)
238 – निलंगा (लातूर जिल्हा) (लातूर लोकसभा )अशोक निलंगेकर (कॉंग्रेस) गोविंद वीरभद्र भांताडे (VBA)
239 – औसा (लातूर जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा ) - सुधीर पोतदार -सोनार (VBA) - बसवराज पाटील (कॉंग्रेस)
240 – उमरगा (उस्मानाबाद जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा ) रमाकांत लक्ष्मण गायकवाड (VBA)
241 – तुळजापूर (उस्मानाबाद जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा ) मधुकरराव चव्हाण (कॉंग्रेस)
242 – उस्मानाबाद (उस्मानाबाद जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा ) धनजय शिंगाडे (VBA)
243 – परांडा (उस्मानाबाद जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा ) काकासाहेब मरकड (VBA)
244 – करमाळा (सोलापूर जिल्हा) (माढा लोकसभा ) दशरथ कांबळे (VBA)
245 – माढा (सोलापूर जिल्हा) (माढा लोकसभा )
246 – बार्शी (सोलापूर जिल्हा) (उस्मानाबद लोकसभा )महादेव एकनाथ काकडे (VBA)
247 – मोहोळ (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा )
248 – सोलापूर शहर उत्तर (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा ) आनद चंदनशिवे (VBA)
249 – सोलापूर शहर मध्य (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा ) - फारूक मकबूल शब्दी (MIM) - प्रणिती शिंदे (कॉंग्रेस)
250 – अक्कलकोट (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा ) धनराज राठोड (VBA)
251 – सोलापूर दक्षिण (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा )- सुफिया तौफिक शेख (MIM) - मौलाबी सय्यद (कॉंग्रेस) - बाळासाहेब बंडगर पाटील आनद चंदनशिवे (VBA)
252 – पंढरपूर (सोलापूर जिल्हा) (सोलापूर लोकसभा )
253 – सांगोला (सोलापूर जिल्हा) (माढा लोकसभा )- शंकर भगवान सलगर (MIM) - विष्णू यलमार (VBA)
254 – माळशिरस (सोलापूर जिल्हा) (माढा लोकसभा ) राज यशवंत कुमार (VBA)
255 – फलटण (सातारा जिल्हा) (माढा लोकसभा )
256 – वाई (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा )रामदास भिवा महानवर (VBA)
257 – कोरेगाव (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा )- डॉ बाळासाहेब चव्हाण - कैकाडी (VBA)
258 – माण (सातारा जिल्हा) (माढा लोकसभा ) प्रमोद रामचंद्र गावडे (VBA)
259 – कराड उत्तर (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा )
260 – कराड दक्षिण (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा ) -बाळकृष्ण देसाई - लोहार (VBA)
261 – पाटण (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा ) अरुण परशुराम वीर (VBA)
262 – सातारा (सातारा जिल्हा) (सातारा लोकसभा )
263 – दापोली (रत्नागिरी जिल्हा) (रायगड लोकसभा ) अनिरुध्द सूर्यभान जाधव (VBA)
264 – गुहागर (रत्नागिरी जिल्हा) (रायगड लोकसभा ) विकास यशवंत जाधव (VBA)
265 – चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा )
266 – रत्नागिरी (रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा ) दामोदर शिवराम कांबळे (VBA)
267 – राजापूर(रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा ) पाकिजा असलं खान (VBA)
268 – कणकवली (रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा ) मनाली संदीप वंजारे (VBA)
269 – कुडाळ (रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा )
270 – सावंतवाडी (रत्नागिरी जिल्हा) (रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा )
271 – चंदगड (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा ) गंगाधर वास्कोटी (VBA)
272 – राधानगरी (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा )
273 – कागल (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा )
274 – कोल्हापूर दक्षिण (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा )-बबनराव उर्फ दिलिप पांडुरंग कावडे - गोंधळी (VBA)- ऋतुराज पाटील (कॉंग्रेस)
275 – करवीर (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा ) - डॉ आनंद गुरव - गुरव (VBA) -पी.एन.पाटील सोदालीकार (कॉंग्रेस)
276 – कोल्हापूर उत्तर (कोल्हापूर जिल्हा) (कोल्हापूर लोकसभा )
277 – शाहुवाडी (कोल्हापूर जिल्हा) (हातकणगले लोकसभा )
278 – हातकणंगले (कोल्हापूर जिल्हा) (हातकणगले लोकसभा ) एस पी कांबळे (VBA)
279 – इचलकरंजी (कोल्हापूर जिल्हा) (हातकणगले लोकसभा ) प्रमोद आमले (VBA)
280 – शिरोळ (सांगली जिल्हा) (हातकणगले लोकसभा ) राजेंद्र एड्रावकर (VBA)
281 – मिरज (सांगली जिल्हा) (सांगली लोकसभा ) नानासो वाघमारे (VBA)
282 – सांगली (सांगली जिल्हा) (सांगली लोकसभा )
283 – इस्लामपूर (सांगली जिल्हा) (हातकणगले लोकसभा )-शाकीर तांबोळी - तांबोळी (VBA)
284 – शिराळा (सांगली जिल्हा) - सुरेश जाधव -रामोशी (VBA)
285 – पळूस खडेगाव (सांगली जिल्हा) (सांगली लोकसभा ) विश्वजित कदम (कॉंग्रेस)
286 – खानापूर (सांगली जिल्हा) (सांगली लोकसभा )
287 – तासगाव-कवठेमहाकाळ (सांगली जिल्हा) (सांगली लोकसभा ) प्रशांत शेजाळ (VBA)
288 – जत (सांगली जिल्हा) विक्रम सावंत (कॉंग्रेस) (सांगली लोकसभा ) अशोक शिवप्पा बन्नेनवार (VBA)
Friday, August 30, 2019
रोहित पवार म्हणाले वंचित बहुजन आघाडीची ताकद १० पटीने वाढली...म्हणून पत्रकाराने केलेल्या प्रश्नावर शरद पवार यांचा संयम सुटला…!
एकंदरीत विधानसभा निवडणुकीचे राजकारण पहाता असे दिसून येते की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जे ५५ वर्षात पेरले आहे तेच उगवून आता समोर आलेले आहे.परंतु आम्हाला आभिमान आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांच्या राजकारणाला पुरून उरले आहेत.ज्या कॉंग्रेसने इथला भूमिपुत्र संपविण्याचा घाट घातला होता आणि हे कॉंग्रेस जळते घर आहे असे बाबासाहेबांनी सांगितलेले होते.अशा कॉंग्रेसच्या विरोधात प्रकाश आंबेडकर गेली ४० वर्ष संघर्ष करीत आलेले आहेत.परंतु त्यांचा संघर्ष बदनाम करण्याचे गेल्या ४० वर्षात बरेच प्रयत्न झाले आहेत आणि होत आहे.त्यांना कधी भाजपाचे हस्तक म्हणून हिनवले गेले तर कधी भाजपाची बी टीम म्हणून हिणवले गेले आहे.परंतु अशा कोणत्याही गोष्टीला त्यांनी गेल्या ४० वर्षाच्या राजकारणात भिक घातलेली नाही.ही फुले शाहू आंबेडकर चळवळ संपविण्यासाठी संभाजी ब्रिगेड उभी केली होती असे सध्या तरी सुरु असलेल्या राजकारणामुळे दिसत आहे.आज या सर्व मराठा संघटना बंद करण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार समोर आलेले आहे.खेडेकर यांचा प्रवास पुन्हा भाजपाच्या दिशेने सुरु झाला असल्याचे दिसत आहे...तर प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून हे सिद्ध केले आहे...तसे नसते तर प्रवीण गायकवाड यांना जेव्हा कॉंग्रेसने नाकारले तेव्हा ते वंचित बहुजन आघाडी कडून ते उभे राहिले असते. परंतु त्यांनी तसे न करता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यामुळे आता त्यांच्याकडे काही शिल्लक राहिले आहे असे मला वाटत नाही.आता शरद पवार असक्षम नेतृत्व म्हणून समोर आलेले आहे..त्यांच्या सहकारी यांना आता लक्षात आले आहे की आता शरद पवार यांची प्रशासकीय आणि राजकीय ताकद जवळ जवळ संपुष्टात आलेली आहे.त्यामुळे आपण केलेले घोटाळे आज ना उद्या बाहेर आले तर शरद पवार आपले संरक्षण करू शकणार नाहीत.यातच शरद पवार यांनी मोठी अशी घोड चूक केली ती म्हणजे या महाराष्ट्रात अजित पवार यांना त्यानी म्हणावी तशी राजकीय ताकद दिली नाही.नेहमी त्याना दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तेही मजबूतपणे उभे राहू शकले नाहीत.परंतु सध्याचे राजकारण पहाता त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अमोल कोल्हे यांच्या हातामध्ये देऊन संपूर्ण वरिष्ठ पदाधिकारी यांना त्यांच्या नेतृत्वात येण्याचे आदेश दिले आणि शरद पवार यांनी उभे केलेले जंगल कोल्ह्याने फस्त केले असल्याचे समोर आलेले आहे.शरद पवार यांनी नेहमी तोडा फोडाची राजनिती केली आहे या राजनिती प्रमाणे बौध्द समाजाच्या विरोधात मातंग समाजाला ताकद देण्यासाठी त्यांनी मातंग समाजाला आवाहन केली की तुमचे प्रश्न माझ्याकडे घेऊन या ते मी सोडविन गेल्या ५५ वर्षात त्यांना मातंग समाज बांधवांचे प्रश्न आठविले नाही आणि आता आठवत आहे.त्यात प्रामाणीकपणा असेल तर ठीक आहे परंतु केवळ दोन जातीत ध्रुवीकरण करण्याचा हेतू मुळातच चांगला नाही.त्यांच्या या आवाहनाला काही मातंग समाजाचे कार्यकर्ते बळी पडले आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या भेटी गाटी घेण्यास सुरुवात केली.असाच एक मातंग समाजाचा एक गट शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीला गेला होता.पवार साहेबाच्या बंगल्यात सुप्रियाताई,अजितदादा,रोहित पवार आणि पवार साहेब एकत्रित चर्चा करीत बसले होते.त्यामुळे पवार साहेबांनी भेटण्यास आलेल्या त्या मातंग समाजाच्या गटास रोहित पवार यांनी भेट घेऊन त्यांच्या बरोबर चर्चा करण्यास सांगितले.त्यावेळी सध्याचे राजकारण यावर चर्चा सुरु झाली तेव्हा रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांची स्तुती करून त्या मांतग समाजाच्या गटास सांगितले की आजच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीची ताकद आमच्या पेक्षा १० पटीने जास्त वाढली आहे.तो वाढलेला प्रभाव कमी कसा करता येईल असा प्रश्न जेव्हा त्या मातंग गटास केला तेव्हा ते आश्चर्य चकित झाले.तासभर चर्चा झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा बोलाविण्यात येईल असे सांगण्यात आले.त्यामुळे ती चर्चा आटपून तो गट तेथून निघून गेल्यावर आश्चर्यचकित झाला त्यांना त्यांची चूक लक्षात आली असेल असे मला वाटते कारण रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत आणि त्यानी वंचित बहुजन आघाडीची ताकद १० पटीने वाढली असल्याचे कबूल करणे म्हणजेच ते शरद पवार यांनी कबूल केल्यासारखे आहे.यामुळेच एका पत्रकाराने जेव्हा शरद पवार यांना प्रश्न केला की आता तुम्हाला तुमचे नातेवाईकही सोडून चालले आहेत.हा प्रश्न ऐकून शरद पवार यांचा संयम सुटला आणि ते त्या पत्रकारावर भडकले.
Saturday, August 24, 2019
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली आहे असे म्हणता येत नाही…..! राजेश खडके सकल मराठी समाज
बरेच दिवसापासून माझ्या पहाण्यात येत आहे की,आपले असो किंवा विरोधक असोत सर्वच्या सर्व प्रकाश आंबेडकर यांना एकटे पाडण्यासाठीच कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या दिड वर्षापासून प्रकाश आंबेडकर यांनी दिवसाची रात्र आणि आणि रात्रीचा दिवस करून इथल्या स्वराज्यातील अलुतेदार यांना न्याय देण्याची भूमिका प्रस्थापित केली आहे.त्यामुळे इथला ओबीसी असणारा वंचित घटक बाळासाहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला मला पाहिला मिळालेला आहे.त्यामुळे इथले प्रस्थापित असणारे मराठे घराणे अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न रिपब्लिकन जरी होते आणि भविष्यातील राजकीय पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जरी होते तरी त्यांनी ती पार्टी स्थापन केली असल्याचा पुरावा कुठेही उपलब्ध होत नाही.तसेच काही लोकांचे म्हणणे असे आहे की,अशोक चक्रांकित निळा ध्वज बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे याचेही पुरावे कोठेही उपलब्ध होत नाहीत.मात्र यां देशाचा राष्ट्रीय ध्वज भगवा असावा यासाठी त्यांनी संघर्ष केला असल्याचे पुरावे मात्र समोर आलेले आहेत.१९५७ ला समता सैनिक दलाची पुर्नस्थापना होऊन निळा ध्वज प्रस्थापित केल्याचे पुरावे समोर आलेले आहेत.१९५७ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची इतर नेत्यांनी स्थापना केली असल्याचे आणि त्याचे बरेच गट पडून वेगवेगळ्या प्रकारे निळा ध्वज प्रस्थापित करण्याचे कार्य त्यावेळी झाले असल्याचे पुरावे समोर आलेले आहेत.राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांचा ध्वज वेगळा आहे आणि काशीराम-मायावतींचा यांचा निळा ध्वज वेगळा आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेनंतर त्यांनी लिहिलेले साहित्य आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्याकाळी कोणत्याही नेत्यांनी केला नाही.त्यांच्या दिल्लीच्या घरातून त्यांचे साहित्य काँग्रेसी गुंडांनी रस्त्यावर फेकून दिले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्याकाळी काही नेत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करून अशोक चक्रांकित निळा ध्वज दिला असल्याची वल्गना करून वेगवेगळ्या गटात तिचे तुकडे करून निळा ध्वजाच्या माध्यमातून इथली जनता आपल्या ताब्यात ठेऊन त्याचा राजकीय लाभ पुरेपूर पद्धतीत घेतला आहे.बाबासाहेबांचे झालेले महापरिनिर्वाण डोळ्या समोर ठेऊन त्यांच्या मृत्यूचा प्रश्न निर्माण करून त्या आंदोलनाच्या माध्यमातून २० वर्ष ताबा आंबेडकरी जनतेवर ठेवला होता.परंतु जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा हा प्रश्न सोडून देण्यात आलेला होता.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य कुठे आहे…? याकडे कोणीही लक्ष दिले नाही.काही लोकांनी प्रयत्न केला परंतु म्हणावे तेवढे यश त्यांना प्राप्त झालेले नाही.हा मुद्दा संपतो ना संपतो लगेचच मराठवाडा नामांतर मुद्दा पुढे करून आंबेडकरी जनतेची १७ वर्ष त्यात खर्ची करून निळ्या ध्वजा संदर्भात अस्मिता तयार केली गेली आहे.त्यामुळे निळा ध्वज आज संघर्षाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो आणि त्याची अस्मिता टिकविण्याचे कार्य आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे याची आपण जाण ठेवली पाहिजे.
असे जरी असले तरी समतेच्या विचारांचा असलेले भगवा ध्वज आज प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेला आहे.जो सम्राट अशोका पासून ते आजपर्यंत टिकून राहिलेला आहे. या भगव्या ध्वजाचा आणि आर्य सनातनी हिंदू धर्माचा कोणताही संबध नाही १९७३ ला या भगव्या ध्वजावर त्यांनी ताबा मारलेले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेनंतर त्यांचे मृत्यूची माहिती शासनाकडे नाही तसेच त्यांचे अंत्यसंस्कार करतेवेळी त्यांना तिरंगा ध्वज देण्यात आलेला नाही.त्याच्या पार्थिव देहावर शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा ध्वज समर्पित केल्याचा आजही त्यावेळच्या फोटोमध्ये दिसत आहे.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली आहे असे म्हणता येत नाही आणि त्यांनी निळा ध्वज दिला आहे अये म्हणता येत नाही.
Saturday, August 10, 2019
कलम ३७० रद्द परंतु पाक व्याप्त काश्मिरचे काय…? POK साठीचे बलिदानाचे काय..? राजेश खडके सकल मराठी समाज
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७० ला विरोध केला होता हे सत्य आहे आणि कलम ३७० त्यांनी लिहिलेच नाही...जम्मू काश्मिरची जनता त्यावेळी भारतात यायला तयार होती...त्यामुळे कलम ३७० बनविण्याचा काहीही संबध नव्हता.परंतु त्यावेळी जे राजकारण झाले त्यामुळे कलम ३७० तयार झाले सुरुवातीला या कलमाला मोठ्या प्रमाणात विरोध झालेला होता.आज त्याला ७० वर्षे झालेली आहे.असे असताना आणि कलम ३७० मध्ये आता काही शिल्लक राहिले नव्हतेच कारण त्या कलमाला हळू हळू कमजोर करण्यात आलेले होते.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तो रद्द करणे सयुक्तिक नव्हते.त्याचे कारण असे की,आताच्या काळात काश्मिरी जनता मनापसून आणि बुद्धीपासून आपल्या भारत देशापासून तुटलेली होती दूर झालेली होती.त्यामुळे तेथील जनतेला विश्वासात घेणे अतिशय गरजेचे होते.परंतु जसे भाजपा सरकार आले आहे तसे इथला भांडवलशहा आणि धार्मिक व्यवस्था बळकटीकरण करणे संदर्भातील पावले उचलली जात आहे याचा अनुभव आता जवळ जवळ सगळ्यानाच होत आहे.कलम ३७० रद्द करीत असताना भाजप सरकारने पाक व्याप्त काश्मिरचा मुद्दां सोडून दिल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. केवळ आणि केवळ इथला भूमाफिया त्याठीकाणी प्रस्थापित करण्यासाठी आणि तेथील पर्यटन व्यवस्था ताब्यात घेण्यासाठी कलम ३७० रद्द करण्यात आलेले आहे.भारत हा सवैधानिक देश आहे तो जनमताचा आदर करीत असतो परंतु कलम ३७० रद्द करण्यासाठी ज्याप्रकारे अमलबजावणी करण्यात आली ती एक हुकुमशाही पद्धतीची अमलबजावणी होती असे स्पष्ट आपल्या समोर आलेले आहे.त्यामुळे कलम ३७० भारत देशाच्या दृष्टिकोनातून नुकसान दायक आहे कारण पाक व्याप्त काश्मिर हा प्रश्न आपण सोडला असल्याचा निर्णय आहे.परंतु यासाठी जे लाखो लोकांचे बलिदान गेले आहे त्याचा विचार या भाजप सरकारने केला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट म्हणणे आहे.त्यामुळे एक प्रकारची हुकुमशाही या देशात नांदायला सुरुवात झाली आहे काय…? आता असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
Wednesday, July 10, 2019
मी प्रकाश आंबेडकर यांचा भक्त नाही….बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे…! राजेश खडके सकल मराठी समाज
होय मी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचले आहे आणि अभ्यासले आहे...त्यामुळे मी त्यांच्या विचारांचा पाईक झालो आहे.होय मी हिंदू आहे परंतु आर्य सनातनी हिंदू धर्मीय नाही… कारण हा आर्य सनातनी हिंदू धर्म १८७५ ला स्थापन झालेला आहे...आणि त्याची पेरणी पेशवाई काळात झाली असून याच धर्माच्या नावाखाली जातीय व्यवस्था मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांचे असलेले समतावादी स्वराज्य आपणास दाखविलेले आहे.बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक कार्याचे संशोधन केले तर असे लक्षात येईल की,इथली सिंधू संस्कृती त्यांनी उजागर केलेली आहे.विद्वतेचा, मानव कल्याणकारी विचारांचा आणि सामुहिक जीवन कार्यप्रणालीचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे.त्यामुळे सिधू संस्कृती ही भारताची जीवन प्रणाली आहे.त्यामुळे बोली भाषेतून या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणण्याची प्रथा सुरु झालेली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणताही नवीन धर्म स्थापन केलेला नाही.आर्य सनातनी हिंदू धर्माच्या विरोधात जाऊन बौध्द धम्माची दीक्षा त्यानी घेतलेली आहे.जो बोध्द धम्म सिंधू संस्कृतीच्या विचारांचे समर्थन करतो.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,माझ्या बुध्द धम्म दिक्षेमुळे इथल्या हिंदुना कोणताही त्रास होणार नाही आणि आजही तो त्रास होताना दिसत नाही.हाच विचार मारण्यासाठी १८८४ ला पहिल्या हिंदू महासभेतून निर्माण झालेला कॉंग्रेस पक्ष पेशवाईचे समर्थन करीत आहे.त्यामुळे १९२५ चा आरएसएसचा इतिहास १८८४ मध्ये पेरला गेला असल्यामुळे त्यांचा इतिहास आभ्यास शास्त्रात घेण्यात आलेला आहे याची आपण दक्षता घेतली पाहिजे.अशा संघरुपी कॉंग्रेस पक्षाची अस्तित्व संपत आहे याचा आनंद इथल्या भूमीपुत्रांनी घेतला पाहिजे.कारण याच संघरुपी कॉंग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना या देशातील वंचितांच्या कल्याणकारी लढ्याला विरोध केलेला आहे...आणि याच संघरुपी कॉंग्रेसने बाबासाहेबांना खूप त्रास दिलेला आहे याचीही आठवण आपण ठेवली पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले नंतर त्यांची समाधी दिल्लीत उभारणे गरजेचे होते परंतु तसे त्यांनी केले नाही.त्यांचे साहित्य २० वर्षापासून गायब होते ते शासनाच्या कब्जेत घेण्यासाठी २० वर्ष लागले आहे.याच काळात त्यांच्या साहित्यात मोठ्या प्रमाणात बदल केले गेले आहेत याचेही संशोधन आपण केले पाहिजे.आणि याच काळात गोवळकर यांचा देखील आभ्यास आपण केला पाहिजे.परंतु जो सन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांना समाजाकडून मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे...त्याचे तसे कारणही आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण नंतर गटटताचे राजकारण उभे राहिले आणि त्यांच्या वारसांना राजकारणा पासून दूर केले गेले.आज प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहे त्यांची कार्यपद्धती बघितली की आपल्या लक्षात येईल की ते संघरुपी कॉंग्रेसच्या आणि इथल्या सरंजामशाही घराण्याच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा मोगलांच्या कमी आणि सरंजामशाही घराण्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात होता.त्यामुळे या डूबत असलेल्या सरंजामशाही घराणेशाहीला वाचविण्यासाठी वामन मेश्राम पुढे आलेला आलेला आहे.छोटे मोठे रिपब्लिकन गटाचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन पुढे प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करताना पाहयला मिळत आहेत.ज्या छोट्या मोठ्यां समाजाला विकण्याच्या दुकानादाऱ्या बंद पडत चालल्यामुले ते दुकानदार प्रकाश आंबेडकर यांचेवर आरोप करताना पाहायला मिळत आहे.निवडणुकीच्या राजकारणात आज जरी भाजपाचा फायदा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होताना दिसत असला तरी तो तात्पुरता फायदा आहे याची जान आपण ठेवली पाहिजे.आणि समाजिक दृष्टीकोनातून पाहिले हे खूप मोठे परिवर्तन आहे याचाही अभ्यास आपण केले पाहिजे.कारण आज अलुतेदार आणि बलुतेदार ह्यांना सत्तेची दारे उघडण्यासाठीचा प्रकाश आंबेडकर यांचा मोठा संघर्ष आहे….आणि त्या हा संघर्ष यशस्वी होताना पाहायला मिळत आहे.जो लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेला आहे तोच लढा प्रकाश आंबेडकर लढताना दिसत आहे.यातून भविष्यात वंचित समुहाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे समतावादी स्वराज्य निर्माण होत आहे याचा आपण आभ्यास केला पाहिजे.परिवर्तन करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो ज्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना याच संघरुपी कॉंग्रेसने त्रास देण्यासाठी गद्दार उभे केले आज तेच संघरुपी कॉंग्रेसवाले प्रकाश आंबेडकर यांना त्रास देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुन्हा गद्दार उभे करीत आहेत याची आपण काळजी घेतेली पाहिजे. त्यामुळे मी प्रकाश आंबेडकर यांचा भक्त नाही….बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे…!
Thursday, July 4, 2019
जिजाऊ प्रकाशन आणि संभाजी ब्रिगेड यांनी निर्माण केलेले साहित्य विसर्जित का करू नये…? इतिहास सशोधनात राजकारण शिरले काय….? राजेश खडके सकल मराठी समाज
विषय असा आहे की,महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून त्यांची पहिली जयंती साजरा करून त्यांचे समतेचे विचार आमच्या समोर आणले.मनुवादी विचारांच्या मनुस्मृतीचे दहन केले पाहिजे असे त्यानी जाहीर वक्तव्ये केले होते.अशा महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानून त्या मनुस्मृतीचे दहन केले आहे
. परंतु २५ वर्षापूर्वी कुणबी समाजाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी जिजाऊ प्रकाशन स्थापन करून त्या माध्यमातून इतिहासकार यांनी संशोधन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे समतेचे विचार जगासमोर आणले.या विचारांना बाधक प्रवृत्ती ठोकून काढण्यासाठी त्यांनी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या संघटनेची स्थापना केली.आणि माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या भांडारकर संस्थेच्या प्रवृत्ती ठेचून काढल्या आहेत.याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रवीण गायकवाड यांनी घेतली होती.अशा त्यांच्या कर्तुत्वाचे गुणगान गाऊन आम्ही रिपब्लिकन मोर्चाच्या माध्यमातून साधारण फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे १०० कार्यकर्ते घेऊन समर्थन केलेले आहे.
जिजाऊ प्रकाशन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची धर्म पंडितांनी केलेली हत्या जगासमोर आणली आहे.धर्म पंडित यांचा खरा चेहरा उघड करून धर्म पंडित यांनी शिवरायांचा केलेला ६ जूनचा पहिला राज्याभिषेक शंभूराजे यांनी नाकारण्यास सांगून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथ पद्धतीत म्हणजे समतावादी विचारांचा राज्याभिषेक २४ सप्टेंबर रोजी करायला लावलेला आहे.त्यामुळे धर्म पंडित शंभूराजे यांचेवर चिडलेले होते त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त बदनामी कशी होईल याची तजवीज त्यांनी केलेली होती.या सगळ्या गोष्टी संशोधन करून जिजाऊ प्रकाशन यांचे माध्यमातून संभाजी ब्रिगेड यांनी त्यांच्या प्रवक्ते यांच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेल्या आहेत.
जिजाऊ प्रकाशन यांनी छत्रपती शिवराय यांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभूराजे यांना स्वराज्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांची अटक करून त्यांना संपविण्याचे धर्म पंडित यांचे कटकारस्थान उघड केलेले आहे.या सर्वाना शंभूराजे यांनी कशी तोड दिली हे दाखवून त्यानी स्वत:चा राज्याभिषेक शाक्त पंथ पद्धतीत करून धर्म व्यवस्था नाकरून त्यांनी त्यांची राजमुद्रा पिंपळाच्या पानावर कोरलेली होती याचे पुरावे समोर आणले आहेत.
समतावादी पंथ संपविण्यासाठी याच धर्म पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे बरोबर स्वराज्यद्रोह करून औरंगाजेब याचे बरोबर संधान बांधून याच धर्म पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा मनुस्मृती प्रमाणे कशी हत्या केला होती याचा खरा इतिहास जगासमोर आणलेला आहे.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण नावाचा लिहिलेला ग्रंथ समोर आणलेला आहे.याच बुधभूषण ग्रंथाचे काव्य रुपांतर संभाजी ब्रिगेडचा छावा शरद गोरे यांनी करून ते जनतेसमोर आणलेले आहे.
स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार यांचे काय महत्व होते याचा खरा इतिहास संभाजी ब्रिगेड यांनी उजागर केलेला आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला भीमा कोरेगावचा इतिहास आहे.त्याठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांची वढू बुद्रुक येथील गोविंद महार याने बांधलेली समाधी आणि तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची झालेली हत्या ही मनुस्मृती प्रमाणे होती याचे उदाहरण आणि पुरावा देण्यासाठी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृती दहन केली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा “बुधभूषण” नावाचा ग्रंथ डोळ्यासमोर ठेऊन “बुध्दभूषण” नावाची प्रिंटींग प्रेस उभारलेली होती.पिंपळाच्या पानावर असलेली राजमुद्रा डोळ्यासमोर ठेऊन बुध्द धम्म दीक्षा घेऊन धम्मात पिंपळाच्या पानाचे महत्व आपल्याला समजून सांगितलेले आहे.
असे विचार जिजाऊ प्रकाशनच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड यांनी देऊन त्या प्रकारचे साहित्य निर्माण केले आहे.वैदिक धर्म पंडित यांना कधीही छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यात महत्व दिलेले नाही हे दाखविण्यासाठी जिजाऊ प्रकाशन यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केले आहे.
परंतु गेल्या दोन चार वर्षापासुन संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता भांबाविलेला दिसत आहे.त्यामुळे तो कट्टर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन आपल्या जीवनात धर्म पंडित यांना स्थान देऊन आपले कर्मकांड बामणांच्या हातून करून घेताना पहायला मिळत आहे.आपण शिवधर्मीय आहोत असे दाखवून तो शिवविवाह न करता तो शुभविवाह करून त्याचे कर्मकांड बामणांच्या हातून करून नव्या जोडीने सत्यनारायण महापूजा घालताना दिसत आहे.यातून प्रवीण गायकवाड यांचे देखील कुटुंब सुटलेले नाही.
जिजाऊ प्रकाशन आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आता पुरुषोत्तम खेडेकर यांना त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून भाजपाच्या माध्यामतून राजकारण दिसत आहे...तर प्रवीण गायकवाड यांना शरद पवार यांच्या माध्यमातून राजकारण दिसत आहे.त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या टीव्ही मालिकेच्या माध्यामतून वैदिक धर्म पंडित यांचे उदात्तीकरण करून छत्रपती शिवराय यांचे स्वराज्य हिंदुत्ववादी असल्याचे दाखवीत असताना युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रवीणदादा गायकवाड शांत बसलेले आहेत.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,जर इतिहास सशोधनात राजकारण घुसले असेल तर….मग जिजाऊ प्रकाशन आणि संभाजी ब्रिगेड यांनी निर्माण केलेले साहित्य विसर्जित का करू नये….?
Subscribe to:
Posts (Atom)






