Tuesday, February 5, 2019

मोदी बँकेतील फिक्स डीपॉजीट हडप करणार...तुम्हाला रडायला देखील संधी नाही….! हवे तर तुमच्या खासदाराला विचारा….! सकल मराठी समाज राजेश खडके


प्रकाश आंबेडकर यांची विश्वाहार्था अलुतेदार आणि बुलतेदार यांच्या मध्ये वाढत चाललेली आहे त्यामुळे तो वंचित बहुजन आघाडीच्या सभेला लाखोच्या संखेत गर्दी करीत आहे.त्यामुळे जी विश्वाहार्थ आंबेडकर यांच्या संदर्भात उभी राहिलेली आहे ती टिकविण्यासाठी ते शर्त करीत आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव माळीनगर येथील सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या भाषणातून आला.ते बोलत असताना असे म्हणाले की,केवळ मोदी सरकार जनतेला सुरुवातीपासून दिशाभूल करीत आलेले आहे.मोदीना जगातील कोणताच देश व्हिजा देऊ शकत नाही ते जे देश फिरत आहेत ते केवळ प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांना इतर देशात येण्या जाण्याची परवानगी मिळते.मोदींचे शिक्षण हे दहावी नापास आहे ते का सांगत नाही ते खोटे का..? बोलत आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला ५० कोटी देणे संदर्भात पहिला करारनामा झाला होता आणि त्या करारावर नेहरू आणि पटेल यांच्या सह्या होत्या....नंतर पटेल म्हणाले पाकिस्तानला काहीच द्यायचे नाही तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की,करारनामा संदर्भातील आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वास निर्माण करणे भारताच्या दृष्टीने महत्वाचे आहे.त्यामुळे तो करारनामा पूर्ण करणे हे गरजेचे आहे जर तो पूर्ण करीत नसाल तर मी उपोषण करतो आणि भारताने पाकिस्तान बरोबर केलेला पहिला कराराची अमलबजावणी करण्यात आली.त्यामुळे ५० कोटी रुपये गांधीनी दिले नाहीत तर लोहपुरूष पटेल यांनी दिले पण हाच आरोप ठेऊन नथुराम गोडसे याने महात्मा गांधीना गोळ्या घातल्या असे आरएसएसवाले सांगतात.अतिशय मार्मिक आणि वैचारिक मांडणी करून आंबेडकर यांनी यांचा खोटारडेपणा उघड केला आहे.त्यामुळे जे बजेट गोयल यांनी संसदेत मांडले आहे त्याची विश्वाहार्थ आता इथल्या जनतेला राहिलेली नाही त्यामुळे बजेट मधील आकडे खोटे असल्याचे जनता आता म्हणत आहे.आरएसएस ही सड्यागड्यांची संघटना आहे म्हणजे संटे असणारांची संघटना आहे त्यामुळे अशा संघटना संविधानाच्या चौकटीत आणल्या पाहिजेत.नाहीतर हे देशाचे वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाहीत.या भाजप सरकारला हातातील सरकार जाण्याची भीती वाटत असल्यामुळे हिंदू-मुस्लीम दंगल उभारून हा देश राममंदिराच्या माध्यमातून अशांत करण्याचा मोहन भागवत यांचा मानस असल्यामुळे तो आपण पूर्ण होऊ द्याचा नाही यासाठी शांती मार्च प्रत्येक ठिकाणी काढण्यात यावा असे आवाहन देखील आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की,रिजर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा देऊन आपल्याला भविष्यात येणाऱ्या संकटापासून सावध केले आहे.त्याचे कारण असे की,रिजर्व बँकेत जनतेचे जे आठ लाख कोटी रुपयांचे फिक्स डीपॉजीटरुपी रक्कम आहे ती रक्कम उर्जित पटेल यांचेकडे मोदी यांनी मागणी करून आग्रह धरून दबाव आणला होता.उर्जित पटेल यांनी ती रक्कम देण्याची तयारी दाखविली नाही आणि त्याने राजीनामा देऊन देशातील जनतेला जागृत केले आहे.याची गंभीर दखल जनतेने घेतली पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.त्याचे कारण असे आहे की,बँकेतील फिक्स डीपॉजीट रकमेतील १०० रु पैकी २५ रु रिजर्व बँकेत ठेवावे लागतात आणि १० रु शासनाकडे बॉंडमध्ये ठेवावे लागतात आणि राहिलेल्या ६५ रुपयावर सदर बँकेचा अधिकार रहातो.त्यामुळे ज्या बँकेत जनतेचे म्हणजे तुमचे फिक्स डीपॉजीट आहे ती बँक जर बुडीत झाली तर तुमचे पूर्ण १०० रुपये परत देण्याची हमी त्या २५ रुपयावर रिजर्व बँक देते.परंतु हिच बँकेतील फिक्स डीपॉजीट रक्कम हडप करण्यासाठी मोदी सरकारने रिजर्व बँकेची हमी काढून घेण्याचा कायदा संसदेमध्ये सादर केला आहे आणि तो कायदा २०१९ च्या पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मंजूर करणार आहे त्यामुळे तुमची म्हणजे जनतेची बँकेतील फिक्स डीपॉजीट रक्कम जुलै ३० पर्यंत सुरक्षित रहाणार आहे.आणि यावर जर जनतेचा विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या खासदाराला या कायद्या संदर्भात विचारणा करून माहिती घ्या असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले आहे.एकंदरीत हे भाषण ऐकले तर आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,सदरची बाब अतिशय गंभीर असल्यामुळे इथल्या जनतेने याची दखल घेतली पाहिजे.नाहीतर पुन्हा मोदी सरकार निवडून आले तर रडायला देखील संधी राहणार नाही.

2 comments:

  1. kahi hi tark vitark detay rav tumi

    ReplyDelete
    Replies
    1. उर्जित पटेल यांनी राजीनामा का दिला याच्या वरून बग ना भाऊ यांच्यात काही तर्क वीतर्क नाही

      Delete